शहर
-
भांडुप संकुलातील जलाशयाचे काम पुर्ण; मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा होणार सुरळीत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणे, तसेच २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा…
Read More » -
अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडून ख्रिसमस साजरा
ख्रिसमस आणि नवीन वर्ष हा जसा आनंद आणि मौजमजेचा काळ असतो तसा तो आणि आपला आनंद समाजातील वंचित घटकात वाटण्याचा…
Read More » -
२२ वर्षांपासून दामूनगरातील झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
कांदिवली पुर्वकडील दामूनगरातील झोपडीधारक गेल्या २२ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे आक्रमक झालेल्या झोपडीधारकांचे गेल्या १५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू…
Read More » -
शिकणे गमतीदार बनविण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीचे विद्यार्थ्यांसाठी उत्थान अभियान
कोविड-१९ च्या महामारीच्या काळात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे राहून गेलेले शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीला रोखून, त्यांचे…
Read More » -
दहिसर – बोरिवलीमधील इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; विमान प्राधिकरणाच्या परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा
दहिसर चेकनाका येथील भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या अख्त्यारित असलेली ४५ एकर जागा आता मुंबई महापालिकेला मिळणार असून त्यासाठी महापालिकेला ४७०…
Read More » -
महापारेषणच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत वाशी परिमंडलाचे भू-भू नाटक प्रथम
महापारेषणच्या कराड परिमंडलाने आयोजिलेल्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत वाशी परिमंडलाच्या भू-भू या नाटकाने प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांक सांघिक कार्यालय, मुंबईच्या…
Read More » -
कांदिवली येथील दामूनगरातील जळीतग्रस्त झोपडीधारकांनी पुनर्वसनासाठी बुधवार, ७ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. सोमवारी या उपोषणाला ६ दिवस पुर्ण झाले आहे. तरीसुध्दा राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अद्यापही झोपडीधारकांची कुठलाही दखल घेतली गेली नाही. कष्टकरी झोपडीधारकांच्या या उपोषणाकडे शिंदे – फडणवीस सरकारसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने झोपडीधारकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ७ डिसेंबरपासून नालंदा बौध्द विहार, समोरील रस्त्यावर दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे आणि मुंबई अध्यक्ष रवी हिरवे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. सदर उपोषण ७ डिसेंबर ते ७ मार्च असे तीन महिने सुरु राहणार आहे. या दरम्यान जेलभरो आंदोलन, मंत्रालयावर आक्रोश मोर्चा, थाली बजाओ आंदोलन, मुंडण आंदोलन करून झोपी गेलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी साखळी उपोषण सुरु असल्याचे दलित पॅंथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. कांदिवली पुर्वकडील वन जमिनीवर असलेल्या दामूनगर या झोपडपट्टीला ७ डिसेंबर २०१५ साली भीषण आग लागली होती. या आगीत ७ झोपडीधारकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २ हजार झोपड्यां जळून खाक झाल्या होत्या. या अग्नितांडवामुळे दामूनगरांतील झोपडीधारकांचा संसार उघड्यावर पडला होता. यादरम्यान आगीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तत्कालीन माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत जळीतग्रस्त दामूनगरवासियांचे पुनर्वसन करण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु या १५ दिवसांचे ७ वर्ष उलटले मात्र जळीतग्रस्तांचे पुनर्वसन काही झालेले नाही. ज्यांचे झाले त्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीचं आहे. यामुळे आता तरी मायबाप सरकारने आमचे पुनवर्सन करावे, अशी मागणी दलित पॅंथरचे मुंबई अध्यक्ष रवी हिरवे यांनी यावेळी दिली. या उपोषणात गौतम पाईकराव, मागाठाणे अध्यक्ष कचरू पाईकराव, काशीनाथ पाखरे, महेश डोंगरे, आकाश गवई, लखन कटरमल, धरम काळे, सुदर्शन कोळेसह झोपडीधारक सहभागी आहेत. मुलभूत मागण्या – • १९९५ पूर्वीच्या व २००० सालापर्यंतच्या अधिकृत रहिवाशी यांना गेल्या २३ वर्षापासून घर, पाणी, वीज, शौचालय रस्ते या मुलभूत सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्या वन विभागासह इतर विभागातील भ्रष्ट शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे. ● गेल्या २३ वर्षापासून प्लास्टीक, बांबू कागदाच्या झोपड्यात राहणाऱ्या झोपडीधारकांना पुनर्वसन होईपर्यंत वीज, पाणी, शौचालय रस्ते या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनामध्ये समाविष्ट करून लगत सदनिका देण्यात यावी. येथील भिमनगर- दामूनगर झोडपट्टीतील रहिवासी १९७२ सालापासून वास्तव्याला आहेत. मात्र सन २००० साली सदर झोपडपट्टीला वन विभाग म्हणून जमिनदोस्त करण्यात आले होते. या कारवाईत झोपडीधारकांनी कबाडकष्ट करुन बांधलेली पक्की घरे जमिनदोस्त केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत राज्यकर्त्यांनी वन जमिनीवरील दामूनगर, भीमनगर, आप्पापाडा, केतकीपाडा येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केलेले आहे.
कष्टकरी झोपडीधारकांच्या या उपो कांदिवली पुर्वकडील वन जमिनीवर असलेल्या दामूनगर या झोपडपट्टीला ७ डिसेंबर २०१५ साली भीषण आग लागली…
Read More » -
गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त सफाई कामगारांचा सत्कार
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त बोरिवली पश्चिम येथील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर मुंबई महापालिकेतील सुमारे ४०० सफाई कामगारांचा सत्कार करून…
Read More » -
चैत्यभूमीवर उसळला भीमसागर; पहाटेपासूनचं महामानव बाबासाहेबाना अभिवादनास सुरुवात
दोन वर्षांच्या कोरोना संसर्गानंतर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डाॅं.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरांतून भीम सागर उसळला आहे. पहाटेपासूनचं चैत्यभूमीवर…
Read More » -
महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण
मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाउंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी “गॅस स्टेशन, पेट्रोल पंप…
Read More »